शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सॅटेलाईटद्वारे होणार नुकसानाचे पंचनामे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 10:39 IST

Agriculture News : सॅटेलाईटच्या माध्यमातून नुकसानाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे.

अकोला : मार्च महिन्यात १७ ते २१ दरम्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने ५ हजार २१७ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करून सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत; मात्र सॅटेलाईटच्या माध्यमातून नुकसानाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. याबाबतचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.

मागील महिन्यात जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळिराजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट तालुक्यात गहू, लिंबू, पपई, कांदा बियाणे पीक, आंबा, कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. काढणीस आलेला गहू, कांदा पिके जमीनदोस्त झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने विभागीय कृषी संचालक यांना सादर केला. यामध्ये ५ हजार २१७ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचे सांगितले. पिकांचे नुकसान होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे; परंतु पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता हे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत न करता सॅटेलाईटच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. प्राथमिक अहवालाच्या आधारे तपशील पाठविण्याचे पत्र कृषी संचालक यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी