शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पावसाळ्यापूर्वी संपूर्ण कापूस खरेदीचे नियोजन; दैनंदिन शेतकरी संख्या वाढविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 4:12 PM

दैनंदिन कापूस खरेदीसाठी शेतकºयांच्या गाड्यांची संख्या वाढवून प्रत्येक केंद्रासाठी नियोजन करून दिले आहे.

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेला कापूस पावसाळ्यापूर्वी खरेदी करण्यासाठी प्रत्येक केंद्रात दरदिवशी किमान २०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास ७० टक्के शेतकºयांचा कापूस घरातच राहणार आहे. हा प्रकार टाळण्यासाठी आता पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार सहकारी उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दैनंदिन कापूस खरेदीसाठी शेतकºयांच्या गाड्यांची संख्या वाढवून प्रत्येक केंद्रासाठी नियोजन करून दिले आहे. सोबतच शेतकºयांना कापूस विक्रीसाठी २६ मेपर्यंत नोंदणी करता येईल, असे आवाहनही केले आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र जिनिंग, प्रेसिंग युनिट सुरू झालेले नव्हते. कापूस खरेदीकामी काही जिनिंग, प्रेसिंग युनिटधारक कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना सहकार्य करीत नसल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच किरकोळ कारणाने काम बंद ठेवत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी सातत्याने झाल्याने यापुढे असा प्रकार घडल्यास युनिटधारकांविरुद्ध कारवाई करण्यासोबतच लायसन रद्द केले जाईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी आधीच दिला. सोबतच पालकमंत्री कडू यांनीही २१ मे रोजीच्या बैठकीत निर्देश दिले. त्यानुसार कोणत्याही शेतकºयाचा कापूस घरात राहणार नाही, असे बजावले आहे. शेतकºयांना नोंदणीसाठी मुदतही वाढवून देण्यात आली आहे. तसेच कापूस खरेदी केंद्रातून किमान दोन दिवस आधीच त्यांना तसा निरोप द्यावा, असेही बजावण्यात आले आहे. नियोजनाप्रमाणे खरेदी केंद्रावर दैनंदिन कापूस गाड्यांची संख्या ठरवून दिली आहे. त्यामध्ये ‘सीसीआय’च्या अकोला तालुक्यातील चिखलगाव येथे १०० तर २६ मेनंतर ३०० शेतकरी संख्या ठरली आहे. पातूर-५०, बार्शीटाकळी-१५० तसेच शेतकºयांचा कापूस खरेदी करून २९ मे रोजी केंद्रातील खरेदी बंद केली जाणार आहे. अकोट-३००, हिवरखेड-५०, मूर्तिजापूर-१५०, बाळापूर-५०, पणन संघाच्या केंद्राच्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, कानशिवणी-१००, तेल्हारा-५०, (अतिरिक्त ग्रेडर मिळाल्यानंतर २०० प्रति दिन) या नियोजानुसार ‘सीसीआय’कडून दैनंदिन ८५० शेतकरी तर पणन महासंघाकडून १५० शेतकºयांचा कापूस खरेदी केला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसFarmerशेतकरी