शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजपमधील असंतुष्टांचा विरोधकांना ‘बुस्टर डोस’

By admin | Updated: May 6, 2016 02:15 IST

अकोला मनपात भाजपच्या डोकेदुखीत भर; पक्षाची शिस्त हरवली कोठे?

आशिष गावंडे / अकोलामहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अवघ्या आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये विकासकामांचा निपटारा करण्यापेक्षा निधीवाटपावरून अंतर्गत कलह शिगेला पोहोचले आहेत. भाजपमधील काही असंतुष्ट नगरसेवक चक्क विरोधी पक्ष काँग्रेसला हाताशी धरून पक्षाला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नसल्याने शिस्तप्रिय पक्ष म्हणवून मिरवणार्‍या भाजपची पुढील वाटचाल कठीण असल्याचे चित्र दिसत आहे. ह्यअच्छे दिनह्णचे स्वप्न दाखवत लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत, केंद्रासह राज्यात सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांच्या कालावधीसाठी का होईना, भाजपने शिवसेनेच्या मदतीने महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. त्यापूर्वी केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे निधीवाटपातून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून होत असे. काँग्रेसच्या धोरणांमुळे अपुरा निधी मिळत असल्याने विकासकामांना विलंब होत असल्याची सबब भाजपकडून नेहमीच पुढे केली जात होती. आता चित्र पूर्णत: बदलले आहे. मनपासह राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असली तरी महापालिकेत निधीवाटपावरून भाजपमध्ये सुरू असलेल्या वादंगामुळे पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. सुरुवातीला दीड वर्षांपर्यंत महापौर उज्ज्वला देशमुख विरुद्ध सर्व नगरसेवक असा सामना रंगला असतानाच, आता पक्षात काही असंतुष्ट, महत्त्वाकांक्षी नगरसेवकांचा गट उदयास आला आहे.

होय, भाजप नगरसेवक आमच्या संपर्कात!सत्तापक्षातील पदाधिकारी निधीवाटपात स्वपक्षीय नगरसेवकांवरसुद्धा अन्याय करीत आहेत. अन्यायाची भावना असल्यामुळे भाजपचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा विरोधी पक्ष काँग्रेसकडून केला जात आहे. पक्षाच्या अडचणीत वाढसत्तापक्ष भाजपला विकासकामांपेक्षा बदनामीचा सामना करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. स्वपक्षीय नगरसेवकांनीच छुपी मोहीम उघडली असून, याचा विरोधकांकडून राजकीय फायदा घेतला जात असल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.