शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दहावीच्या निकालात मुलीच हुशार; अकाेला जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९६.४५ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 14:20 IST

दहाविच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण नाेंदणी झालेल्या २५,३२५ विद्यार्थ्यापैकी २५,१०९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले हाेते़

राजरत्न सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कअकाेला: यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अकाेला जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९७.४८ निकाल लागला आहे तर मुलांचा निकाल ९५.१७ टक्के आहे.यामध्ये ९,३३२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत.

दहाविच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण नाेंदणी झालेल्या २५,३२५ विद्यार्थ्यापैकी २५,१०९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले हाेते़ त्यापैकी २४,२१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामध्ये ११ हजार ७८३ मुली उत्तीर्ण झाल्या असून, १२ हजार ४३६ मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी १२ हजार ४१६ मुले आणि ११ हजार ७८३ मुलींनी परीक्षा दिली होती. दुपारी एक वाजता  विद्यार्थ्यांनी आपला निकाल बघितल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच आनंद,जल्लोष केला. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल