शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अकोला जिल्ह्यात शेतीकामासाठी मजूर मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 13:44 IST

, कापूस वेचणीसाठी मजूर अडून पाहत असून, कापूस वेचणीसाठी दहा रुपये किलोची मागणी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उशिरा आलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन नासावले गेले. कापूस आणि ज्वारी काही प्रमाणात बऱ्यापैकी आहे. शेतात उभे असलेले खरिपाचे आहे ते पीक काढून रब्बीच्या तयारीला लागण्याच्या तयारीत आहे; मात्र जिल्ह्यात शेतमजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.दरम्यान, कापूस वेचणीसाठी मजूर अडून पाहत असून, कापूस वेचणीसाठी दहा रुपये किलोची मागणी करीत आहेत. ऐन हंगामाच्या वेळी मजूर अडून पाहत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मेळघाटातून मजुरांचे खटले बोलाविले आहेत.खरिपाचे पीक चांगले येत असताना उशिराच्या अतिवृष्टीने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास ओढून नेला. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेहमीप्रमाणे सोयाबीनची आवक झाली नाही.दरम्यान, कापूस आणि ज्वारीचे पीक अजूनही शेतात उभे आहे. कापूस वेचणीला आणि हायब्रीड सोंगण्यासाठी मजूर वर्ग मिळत नसल्याने शेतकरी त्रासला आहे. साडेतीनशे रुपये रोज देऊ करूनही शेतमजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांच्या मुकरदमालादेखील दहा मजुरांमागे एक अतिरिक्त मजुरी द्यावी लागत आहे.एकीकडे कापसाला आणि ज्वारीला बाजारात फारसा भाव नसला तरी शेतकºयाला मजुरीवर मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रासला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात राहणाºया कोरकू कुटुंबीयांना स्वस्त मजुरीने अकोल्यात आणले जात आहे. दोन महिने कामकाज मिळत असल्याने कोरकू मजुरांचे जथे अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसत आहेत.

कापूस वेचणी झाली ७ ते १० रुपये किलोअनेक ठिकाणी मजुरांनी रोजंदारीऐवजी किलोप्रमाणे कापूस वेचणीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कापूस वेचणीचे दर आता ७ ते १० रुपये किलोच्या दराने सुरू झाले आहे. मजुरांची बांधणी करून ठेवणाºया मुकरदमाचे भाव वाढले. मजुरांचे जथे आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती