शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नवीन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर निर्माण व्हावे

By admin | Updated: November 10, 2014 01:26 IST

कुलगुरू देशपांडे यांचे मत, अकोला येथे मराठी अर्थशास्त्र परिषदेचा समारोप.

अकोला : आजचे शिक्षण हे लाटेवरचे शिक्षण आहे. शिक्षणाच्या संपूर्ण पायर्‍या आपण चढतोच असे नाही. २१ शतक हे गव्हर्नसचे युग आहे. या युगात नवीन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर निर्माण व्हायला हवे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विनायक देशपांडे यांनी रविवारी व्यक्त केले. श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे सुरू झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ३८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. यावेळी कुलगुरू देशपांडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विनायक देशपांडे, अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, डॉ. श्रीराम जोशी, प्रा. चारूदत्त गोखले, डॉ. राजेंद्र भांडवलकर, डॉ. अविनाश निकम, डॉ. सुहास आव्हाड, डॉ. कल्याणकर, डॉ. अशोक खाचणे, डॉ. सुभाष गुर्जर, डॉ. विद्या पाटील, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. रामेश्‍वर भिसे, डॉ. एस. पी. देशमुख, डॉ. आर. के. शेख, डॉ. मिलिंद कुलट आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, की १९७७ मध्ये परिषदेची स्थापना झाली, त्यावेळी ५४ सदस्य होते सध्या १000 सभासद आहेत. एकविसाव्या युगात शासनकर्ते कमी व कामे जास्त आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक आहे. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी सुशासन अत्यंत आवश्यक आहे. संवेदनशीलता व भावनाशीलतेसाठी परिषद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.