शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नेरधामणा बॅरेजला अद्याप वीजपुरवठाच नाही; वक्रद्वार लावणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:37 IST

येथे वीजपुरवठा पोहोेचला नसल्याने वक्रद्वार लावण्याचे काम लांबण्याची शक्यता आहे.

अकोला: नेरधामणा (पूर्णा-२) बॅरेजचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, बॅरेजला वक्रद्वार लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु येथे वीजपुरवठा पोहोेचला नसल्याने वक्रद्वार लावण्याचे काम लांबण्याची शक्यता आहे.खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांना गोड पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पूर्णा खोºयातील काळ्या मातीवर हे पहिले बॅरेज होत असून, त्यासाठी आधुनिक डॉयफाम वॉल प्रणाली वापरण्यात आली. आजमितीस बॅरेजचे ९० टक्के काम पूर्ण झाले. २०१७ मध्ये बॅरेजचे बांधकाम पूर्ण होणार होते; पण अद्याप वक्रद्वार लावण्यात आले नाहीत, त्यामुळे बॅरेजमध्ये पाणी अडवता आले नाही. २०१९ मध्येही हे काम अपूर्णच आहे. २००६-०७ पासून येथे बॅरेजचा प्रस्ताव होता. तथापि, २००९ -१० मध्ये प्रत्यक्ष बॅरेजच्या कामाला सुरुवात झाली होती. २०१२ पर्यंत बॅरेजचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले होते. अनेक अडथळ््यांची शर्यत पार करीत आजमितीस ९० टक्के काम पूर्ण झाले. येत्या सप्टेबर महिन्यात बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याचे नियोजन करण्यात आले; परंतु त्यासाठी येथे वीज उपकेंद्राची गरज आहे; परंतु अद्याप वीजपुरवठा पोहोचला नसल्याने हे काम केव्हा होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Ner-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेजAkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प