शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बहुचर्चित दुहेरी हत्याकांड: अकोल्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील आराेपी निर्दाेष

By आशीष गावंडे | Updated: February 26, 2024 23:00 IST

अतिरिक्त जिल्हा न्यायाधिशांचा निर्वाळा, गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.

आशिष गावंडे, अकाेला: राज्यभर गाजलेल्या अल्पवयीन दुहेरी हत्याकांड व सामुहिक बलात्कार प्रकरणातील दहा आराेपींची सबळ पुराव्याअभावी अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश शायना पाटील यांनी साेमवारी निर्दाेष मुक्तता केली. याप्रकरणातील इतर तीन आराेपींचा निकालापूर्वीच मृत्यू झाला हाेता.

शहरातील अल्पवयीन शाळकरी मित्र व मैत्रिण यांचे मृतदेह १४ जून २००८ रोजी गायगांव नजिकच्या बाराखोली रेल्वे पुलावर छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आले हाेते. या प्रकरणी सुरुवातीला उरळ पाेलिसांनी आत्महत्येच्या दिशेने तपास केला हाेता. परंतु नंतर तपासात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून मुलीसह मुलाची हत्या करुन त्यांना रेल्वे रूळावर फेकण्यात आल्याचे समाेर आले होते. त्यानुषंगाने याप्रकरणी २५ जून २००८ रोजी उरळ पोलिस स्टेशन येथे आरोपी मनीष खंडारे याच्यासह इतर १३ जणाविरूध्द भादंवि कलम ३७६ (जी), ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बहुचर्चीत खटल्यात एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली होती.

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. या प्रकरणात एका आरोपीची नार्को टेस्ट करण्यात आली होती. दरम्यान, सदर प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान यातील तीन आरोपींचा मृत्यू झाला. यामध्ये एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुराव्या अभावी अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश श्रीमती शायना पाटील आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी