शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

महावितरण ‘त्या’ वीज ग्राहकांना सेवा जोडणी शुल्काचा पर तावा देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:46 IST

अकोला : महावितरणने २0 जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल  २00७ या कालावधीत वीज ग्राहकांकडून सेवा जोडणी आकार  (सर्व्हिस लाइन चार्ज) व मीटर आकारापोटी वसूल केलेली र क्कम संबंधित ग्राहकांना सव्याज परत करण्याची प्रक्रिया सुरू  केली आहे. ग्राहकांना ही रक्कम वीज देयकात समायोजित  करून मिळणार असल्याचे महावितरणने जारी केलेल्या पत्रकात  म्हटले आहे.

ठळक मुद्देदेयकात होणार समायोजन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काढले परिपत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणने २0 जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल  २00७ या कालावधीत वीज ग्राहकांकडून सेवा जोडणी आकार  (सर्व्हिस लाइन चार्ज) व मीटर आकारापोटी वसूल केलेली र क्कम संबंधित ग्राहकांना सव्याज परत करण्याची प्रक्रिया सुरू  केली आहे. ग्राहकांना ही रक्कम वीज देयकात समायोजित  करून मिळणार असल्याचे महावितरणने जारी केलेल्या पत्रकात  म्हटले आहे.नवीन वीज जोडणी देताना महावितरण कंपनीने खांब व नवीन  तारा टाकण्यासाठी तसेच खांबापासून मीटरपयर्ंत तारा जोडणे  आणि मीटर देणे, यासाठी वीज ग्राहकांकडून घेतले होते. या  वीज ग्राहकांना व्याजासह त्यांची रक्कम परत करण्याचा आदेश  सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर महावितरणने परतावा  देण्याचे परिपत्रक जारी केले आहे. नवीन जोडणी देण्यासाठी विजेचे खांब व तारा टाकावयाच्या  असतील, तर त्याचा खर्च ओआरसी किंवा ओआरसीपी या  नावाखाली संबंधित वीज ग्राहकांकडून जानेवारी २00५ पासून  आकारला जात असे. तसेच सप्टेंबर २00६ नंतर नवीन जोडणी  देण्यासाठी खांबापासून मीटरपयर्ंत तार टाकण्यासाठी (सर्व्हिस  लाइन चार्ज) व मीटरची किंमत महावितरणने घेतली होती.  याच्याविरोधात वीज कायद्यान्वये ऊर्जा नियामक आयोगाकडे  तक्रार दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र वीज ग्राहक  संघटनेने दाखल केलेल्या या तक्रारीवर सुनावणी होऊन १७ मे  २00७ व २१ ऑगस्ट २00७ रोजीच्या निकालाप्रमाणे सर्व  वीज ग्राहकांना व्याजासह पूर्ण रक्कम परत करावी, असे आदेश  ऊर्जा नियामक आयोगाने महावितरणला दिले होते. मात्र,  महावितरणने याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागि तली. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा वीज ग्राहकांच्याच बाजूने निर्णय  दिला. म्हणजे ऊर्जा नियामक आयोगाचा निकाल कायम ठेवला.  ही न्यायालयीन लढाई वीज ग्राहक संघटनेने तब्बल दहा वर्षे  लढली.आता महावितरण कंपनीने एक परिपत्रक जारी केले आहे. २0  जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल २00७ या कालावधीमध्ये  नव्याने जोडणी दिलेल्या ज्या ग्राहकांकडून ओआरसी किंवा  ओआरसीपी, तसेच एसएलसी व मीटरची किंमत घेतली आहे,  त्या ग्राहकांना हा परतावा द्यावा, असे या पत्रकात नमूद केले  आहे. राज्यातील अशा वीज ग्राहकांना सुमारे ९00 कोटी रुपये  परतावा मिळणार आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन