शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

मंगलाष्टके नव्हे, राष्ट्रगीताच्या साक्षीने केला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:44 IST

राष्ट्रगीत गायन व एकमेकांना हारपुष्प, गुच्छ देऊन पार पाडला व आपली वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.

ठळक मुद्देराष्ट्रगीत गायन व एकमेकांना हारपुष्प देऊन वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. पल्लवी व सुरज खारोडे यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला.

तेल्हारा : ऐरवी लग्न हे मंगलाष्टकातील तदैव लग्नम,वाजंत्री बहूगलबला न करणे असे पंचम म्हटल्याशिवाय पूर्ण होत नाही; परंतु याला फाटा देत प्रहार च्या युवा कार्यकर्त्यांने आपले लग्न साध्या व कोरोना लॉकडाउनची खबरदारी बाळगून फक्त राष्ट्रगीत गायन व एकमेकांना हारपुष्प, गुच्छ देऊन पार पाडला व आपली वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.तेल्हारा तालुक्यातील राजेश पाटील खारोडे यांच्या मुलाचा आदर्श विवाह नामदार बच्चू कडू यांना अभिप्रेत प्रणालीनुसार अगदी साध्या पद्धतीने नवरी घरी कुठलेही मंगलाष्टके न घेता लॉकडाउनची खबरदारी घेऊन विवाह संपन्न केला. अमरावती जिल्ह्यातील बबनराव दादाराव टेकाडे यांची कन्या पल्लवी व तेल्हारा तालुक्यातील प्रहारचे ज्येष्ठ नेते राजेश पाटील खारोडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र सुरज खारोडे यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. लग्नाला लागणारा सर्व खर्च कपात करून तो खर्च अपंग व गोरगरिबांसाठी खर्च करणार असल्याचे खारोडे यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोलाmarriageलग्न