शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कमी किंमतीमधील बाष्पकीय शीतक साठवणगृह ठरत आहे किफायतशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:48 IST

ग्रासरूट इनोव्हेटर : भाजीपाला, फळे जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये ते विक्री करावे लागतात.

- राजरत्न सिरसाट (अकोला)

भाजीपाला, फळे जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये ते विक्री करावे लागतात. याच अनुषंगाने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बाष्पकीय शीतक साठवणगृह विकसित केले आहे.

सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या शीतगृहाला दोन एकेरी विटेच्या भिंती बांधल्या असून, त्यामध्ये एक विटेची पोकळी ठेवली आहे. त्याच पोकळीमध्ये विटांचे जाड तुकडे टाकले आहेत. एकेरी विटांची भिंत बांधताना दोन लगतच्या विटांमध्ये ५ ते ४ सें.मी. एवढे अंतर सोडले आहे. जेणेकरू न भिंतीभर हवा खेळती राहावी. भिंत पूर्ण बांधल्यानंतर २० मि.मी. व्यासाचा पीव्हीसी पाईप, त्यावर २ मि.मी.ची छिद्रे करू न दोन एकेरी विटेच्या मधील पोकळी ज्यामध्ये विटांचे तुकडे भरले आहेत, त्यावर ठेवून तोे पाण्याच्या टाकीला जोडला जातो.

या पाईपद्वारे पाणी भिंतीवर सकाळ, दुपार व संध्याकाळी सोडून संपूर्ण भिंत ओली ठेवल्यास बाहेरील भिंतीमधून आतमध्ये येणारी हवा थंड असते. यामुळे अल्पकाळासाठी फळे, भाजीपाला साठवता येतो. विशेष म्हणजे या शीतगृहाची क्षमता संत्राफळासाठी ४ टनापर्यंत आहे. ही पद्धत हाताळण्यास सोपी, सुलभ व शीतगृहाच्या तुलनेत कमी खर्चाची आहे. शीतकालीन तापमान बाहेरील तापमानापेक्षा १४ ते १८ डिग्री सेल्सिअसने कमी आणि सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के मिळते. उन्हाळ्यात संत्र्याची साठवणूक केली असता साधारणत: २० ते २१ दिवस संत्रा चांगला टिकाऊ स्थितीत राहतो. 

हे शीतगृह शेतात, बाजारात इत्यादी ठिकाणी बांधता येते. कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेले बाष्पकीय शीतगृहाचा आकार आवश्यकतेनुसार कमी-जास्त करता येतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी