शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

लॉकडाऊनचा फटका : रसवंतीसाठी लागवड केलेला एक एकर ऊस गुरांना चारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 16:03 IST

ऊसाला मागणीच नसल्याने अखेर या शेतकºयाला एक एकर ऊसाच्या पिकात नाईलाजास्त गुरे चारावी लागली.

- सत्यशिल सावरकरतेल्हारा : उन्हाळ्यात रसवंतीचा व्यवसाय करण्यासाठी घरच्या शेतात एक एकर ऊसाची लागवड करणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील एका शेतकºयाचे हिरवे स्वप्न कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भंग झाले आहे. लॉकडाऊनमुळे रसवंती व्यवसाय ठप्प पडल्यामुळे ऊसाला मागणीच नसल्याने अखेर या शेतकºयाला एक एकर ऊसाच्या पिकात नाईलाजास्त गुरे चारावी लागली. बेलखेड येथील शेतकरी मनिष शंकराव खुमकर यांनी रसवंती व्यवसाय सुरू करण्यासाठी ऊस लागवड केली होती. फेब्रुवारी महिन्यात रसवंती साठी काही प्रमाणात ऊस गेला; परंतु त्यानंतर लॉकडाऊन मुळे रसवंती व्यवसाय बंद पडले. परिणामी ऊसाला मागणीच नही. दुसरीकडे कडक उन्हामुळे ऊसाचे पिक सुकत चालले होते. त्यामुळे अखेर खुमकर यांनी ऊभ्या पिकात गुरेढोरे सोडून चराई करावी लागली. यामध्ये त्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ब-याच शेतकऱ्यांनी रसवंती व्यवसाय करण्यासाठी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यांचे झालेले नुकसान पाहता, कृषी विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या निमित्ताने शेतकरी बांधवांकडून होत आहे.रसवंती व्यवसाय करण्यासाठी ऊसाची लागवड केली होती. परंतु लॉकडाऊन मुळे रसवंती व्यवसाय बंद पडला. त्यामुळे नुकसान झाल;े परंतु सद्या कोरोनाची खबरदारी म्हणून झालेले नुकसान सहन केल्याशिवाय पर्याय नाही.- मनिष शंकरराव खुमकर, शेतकरी बेलखेड

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराFarmerशेतकरी