शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:55 IST

पातूर (अकोला) : राजस्थानातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना पातूर पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी जीवनदान दिले.

पातूर (अकोला) : राजस्थानातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना पातूर पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी जीवनदान दिले. उंटाच्या तस्करी प्रकरणात तीन राज्यातील रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.राजस्थान येथून ५० ते ६० उंटांना कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याची माहीती पातूर पोलिसांना मिळाली. या उंटांना राजस्थान येथून बाळापूर, पातूर मार्गे वाशिम तेथून हैदराबाद येथे नेण्यात येत होते. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी उंटाचा काफीला पातूरजवळ थांबवनू ५७ उंटांना जीवनदान दिले. उंटाच्या तस्करीचे रॅकेट तीन राज्यात सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होते. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वृत्त लिहीस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.(तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPaturपातूर