शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘एचटीबीटी’ बियाणे विक्रीवर लक्ष ठेवा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:31 IST

अकोला : शासनाची मान्यता नसताना, जिल्ह्यात ‘एचटीबीटी’ वाणाच्या बियाण्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे काय, यासंदर्भात गंभीरतेने लक्ष ठेवून, कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिले.

अकोला : शासनाची मान्यता नसताना, जिल्ह्यात ‘एचटीबीटी’ वाणाच्या बियाण्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे काय, यासंदर्भात गंभीरतेने लक्ष ठेवून, कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय जैव तंत्रज्ञान समितीच्या बैठकीत ते बोलत होते. एचबीटी वाणाच्या बियाणे विक्रीस शासनाची मान्यता नाही. त्यामुळे या वाणाच्या बियाण्याची विक्री आणि त्याद्वारे जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक होणार नाही, यासंदर्भात गंभीरतेने लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.शेतकºयांची फसवणूक होता कामा नये!खरीप पेरणीच्या कालावधीत जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या विक्रीवर लक्ष ठेवून, बोगस बियाणे विक्रीतून शेतकºयांची फसवणूक होता कामा नये, असे सांगत बियाणे विक्रीतून शेतकºयांची फसवणूक होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाºयांना दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय