शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कावडयात्रा : हर्र बोला महादेवच्या गजराने दुमदुमले अकोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 19:47 IST

अकोला : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ७३ वर्षांच्या परंपरेनुसार अकोला शहरात कावड -पालखी उत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देहजारो शिवभक्त कावडधारी मंडळांसह युवकांनी जलाभिषेक केला.शिवभक्त मंडळाच्यावतीने पालखी धार्मिक व सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते. कावड महोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती.

अकोला : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ७३ वर्षांच्या परंपरेनुसार अकोला शहरात कावड -पालखी उत्सव साजरा करण्यात आला. ‘हर्र ऽ ऽ ऽ बोला महादेव’च्या गजरात ग्रामदैवत श्री राज राजराजेश्वराला हजारो शिवभक्त कावडधारी मंडळांसह युवकांनी जलाभिषेक केला.  पालखी-कावड उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. कावड यात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरात कावड-पालखी उत्सव साजरा करण्यात आला. कावड-पालखी मिरवणुकीत शहरातील शेकडो शिवभक्त मंडळांनी सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘हर्र ऽ ऽ ऽ बोला महादेव’ असा जयघोष करीत शिवभक्त राजराजेश्वर मंदिरात जाऊन प्रर्दशिणा घालून जलाभिषेक करीत होते. कावड यात्रेतील शिवभक्तांचे व पालखीचे शहरातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवभक्त मंडळाच्यावतीने पालखी धार्मिक व सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते. कावड महोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सणIndian Traditionsभारतीय परंपरा