शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

सातबारावर वारसाची नोंद करता येणार घरबसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 10:24 IST

Mahabhumi News : महाभूमी या संकेतस्थळ वर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागा कडून ऑनलाईन सुविधातलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीआवश्यक कागदपत्रे जोडल्यास पंधरा दिवसात वारस नोंद

- अनिल गिऱ्हे

व्याळा (जि. अकोला) : सातबारा वर वारसा ची नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे, कमी करणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नसून नागरिकांना घरबसल्या नोंदणीसाठी अर्ज करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाभूमी या संकेतस्थळ वर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यापूर्वी विभागाने सातबारा डिजिटल उपलब्ध करून देऊन नागरिकांना उपलब्ध करून देऊन राज्यातील काही बँकांशी करार केला आहे. शेतकरी यांना कर्ज घेण्यासाठी बँकांना सातबारा, आठ अ देण्याचे काम नाही तर ते सर्व बँकेतच उपलब्ध होणार आहे. तसेच अनेक कार्यालयांमध्येही  सातबारा लिंक जोडण्यात आल्याने शेतकरी यांना सातबारा साठी चकरा मारायचे काम बंद होणार आहे.

 

अशी होणार प्रक्रिया

मयत व्यक्तीनंतर त्याच्या वारसांची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. हा अर्ज संबंधित गावाच्या तलाठी यांच्याकडे जाईल तलाठी या अर्जाची ऑनलाईन पडताडणी करतील.

 

वारस नोंद, तक्रार अर्ज ई हक्क प्रणाली हि सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली असून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

- रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी