शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शाळेच्या दाखल्यांसाठी मुख्याध्यापकांनी अडवणूक करू नये

By admin | Updated: May 13, 2014 20:54 IST

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूक करीत असून, हा प्रकार थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अकोला : पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळांच्या तुकड्या बंद पडत आहेत. याच कारणामुळे शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूक करीत असून, मुख्याध्यापकांनी हा प्रकार थांबवावा, अशी मागणी काँग्रेस शिक्षक सेलच्यावतीने करण्यात आली आहे.शैक्षणिक सत्र २०१३-१४ चा समारोप झाला असून, पुढील शैक्षणिक सत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे; मात्र राज्यात प्रत्येक ठिकाणी पटसंख्या अत्यल्प असल्याने तुकड्या बंद करण्याची वेळ शिक्षण संस्थाचालकांवर आली आहे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापकही विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी टाळाटाळ करीत असून, यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवून त्यांना पाहिजे त्या शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस शिक्षक सेलचे राज्याध्यक्ष मनोज पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रकाश तायडे व जिल्हाध्यक्ष प्रकाश डवले यांनी केली आहे. मुख्याध्यापकांनी हा प्रकार न थांबविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.