शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: June 20, 2014 21:57 IST

दानापूर-चांगलवाडी शिवारातील अनेक गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित; गारपीटग्रस्ताचे निवेदन

दानापूर(अकोला) : दानापूर-चांगलवाडी शिवारातील अनेक गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असून, त्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन दिले आहे. दानापूर-चांगलवाडी शिवारातील शेतकर्‍यांना गारपिटीने चांगले झोडपल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अधिकार्‍यांच्या कामचुकार प्रवृत्तीने काही शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे. गारपिटीने झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकर्‍यांनी प्रथम तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन दिले; परंतु कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्या गेल्यामुळे १५ शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना भेटून गारपीटग्रस्तांना अनुदान मिळावे, याकरिता निवेदन दिले. त्यामध्ये नलुताई वाकोडे, देवीदास कतोरे, सुमेध वाकोडे, शे. किस्मत शे. शफी, राजेश खोडे, डिगांबर हागे, गजानन हागे, दादाराव वाकोडे, बळीराम वाकोडे, नरहरी हागे, रमेश गळस्कार, संघपाल वाकोडे, सदाशिव तळोकार, प्रमोद राऊत आदींच्या स्वाक्षरी आहेत.