शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

सरकारचा कर्जमाफीचा निर्णय करदात्यांचा अपमान करणारा - अशोक डालमिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:39 IST

अकोला : सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय, देशातील समस्त करदात्यांचा अपमान करणारा होय. सरकारी तिजोरीचा हा गैरउपयोग आहे. देशातील शेतकºयांना दुष्काळाच्या चक्रातून काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांवर डोळा ठेवून कर्जमाफी करणे चुकीचे आहे, अशी खळबळजनक प्रतिक्रिया ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी दिली आहे.

अकोला : सरकारचाशेतकरी कर्जमाफीचा निर्णय, देशातील समस्त करदात्यांचा अपमान करणारा होय. सरकारी तिजोरीचा हा गैरउपयोग आहे. देशातील शेतकºयांना दुष्काळाच्या चक्रातून काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांवर डोळा ठेवून कर्जमाफी करणे चुकीचे आहे, अशी खळबळजनक प्रतिक्रिया ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी दिली आहे.अखिल भारतीय व्यापारी संघटनेची (कॅट) दिल्लीत बुधवारी बैठक झाली. शेतकºयांच्या कर्जमाफीचा सरकारने घेतलेला निर्णय करदात्यांचा अपमान करणारा आहे, असा सूर २६ राज्यांतील व्यापाºयांचा आहे. देशातील करोडो लोकांच्या भावना जाणून न घेता मनमानी निर्णय सरकार घेत असल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला.आपल्या राजकीय फायद्यासाठी देशाची तिजोरी लुटविली जात आहे. शेतकºयांना कर्जमाफी हा उपाय असू शकत नाही. मूळ समस्यांचे निराकरण व्हायला हवे, असेही ते म्हणालेत. कॅट पदाधिकाºयांच्या बैठका ठिकठिकाणी होत असून, सरकारवर जहाल टीका नोंदविली जात आहे. जर शेतकºयांचे कर्ज माफ होत असेल, तर देशातील ७० दशलक्ष व्यापाºयांचे कर्जही सरकारने माफ करावेत, कर्ज माफ करणे म्हणजे देशाची व्यवस्था खिळखिळी करणे होय, असे मत ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनीही व्यक्त केले आहे, असेही डालमिया बोलले. शेतकरी कर्जमाफीची सवय लावणे चुकीचे आहे. कर्जमाफीमुळे देशाचा एनपीए वाढत आहे. २०१२ मध्ये बँकांच्या एनपीए २० हजार कोटी रुपये होता. २०१७ मध्ये ६० हजार कोटी झाला. कर्जाचा फायदा देशातील सर्व शेतकºयांना होत नाही. काही विशिष्ट वर्गालाच होतो. केवळ ४६ टक्के शेतकरी बँकांकडून कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी इतर स्रोतांवर अवलंबून असतात. कर्जमाफी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आत्महत्येची पायरी आहे, ती थांबविणे आवश्यक आहे, असेही डालमिया यांनी मत नोंदविले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीGovernmentसरकार