शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीस कापूस खरेदी २७ नोव्हेंबरला सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:03 IST

खरेदी केंद्रे सुरू केले नसल्याने शेतकºयांना खासगी बाजारात कापूस विकून नुकसान सहन करावे लागत आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून, उताराही घटल्याने खासगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची होणारी ही आर्थिक पिळवणूक बघता, महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने २७ नोव्हेंबरपासून शासकीय कापूस खरेदी केंदे्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर्षी कपाशीची पेरणी राज्यात ४२ लाख हेक्टरवर झाली आहे; परंतु सतत व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची काही ठिकाणी वेचणी करण्यात आली. बाजारात अत्यंत कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यातच खासगी कपाशी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सुरुवातीला या केंद्रांवर प्रतिक्ंिवटल ५ हजार ६०० रुपये दर देण्यात आले.परंतु कापूस भिजल्याने व्यापाºयांनी दर कमी केले असून, आजमितीस हे दर प्रतिक्ंिवटल ३,८०० ते ४,८०० रुपयांपर्यंत घटले आहेत. केंद्र शासनाने यावर्षी धाग्याच्या लांबीनुसार कपाशीची आधारभूत किंमत ठरविली असून, आखूड धाग्याच्या कपाशीचे प्रतिक्ंिवटल ५,२५५ तर लांब धाग्याच्या कपाशीला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु खरेदी केंद्रे सुरू केले नसल्याने शेतकºयांना खासगी बाजारात कापूस विकून नुकसान सहन करावे लागत आहे.या पृष्ठभूमीवर पणन महासंघाचे अध्यक्ष व संचालकांनी गुरुवारी मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक व पणन सचिवांची भेट घेतली व कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. यानंतर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला असून, राज्यात ४५ खरेदी केंदे्र टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शेतकºयांनी मात्र कापूस वाळवून आणावा, १२ टक्क्याच्यावर आर्द्रता नसावी, ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असल्यास ५५ रुपये किलोप्रमाणे त्यात कपात करण्यात येणार असल्याचे पणन महासंघाने जाहीर केले आहे.

 २७ नोव्हेंबरपासून राज्यात ४५ शासकीय कापूस खरेदी केंद्र टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शेतकºयांनी कापूस वाळवून आणावा, १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेला कापूस खरेदी करण्यात येणार आहे. ८ ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असल्यास ५५ रुपये किलोप्रमाणे त्यात कपात करण्यात येणार आहे.- राजूभाऊ देशमुख,अध्यक्ष, महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस