शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची चाैकशी सुडभावनेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST

हे सरकार बदली व बदला घेणारे अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये स्वारस्य ठेवणारे असून, ...

हे सरकार बदली व बदला घेणारे

अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये स्वारस्य ठेवणारे असून, या सरकारच्या विराेधात बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी करून विराेधाचा बदला घेणारे सरकार आहे, असा आराेप करून जलयुक्त शिवार याेजनेची चाैकशी करण्याचा घाट हा सूड भावनेतून घेतला असल्याचे भाजपा आमदार निलय नाईक यांनी स्पष्ट केले

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी भाजपाच्यावतिने बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने केवळ देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांना स्टे देण्याचीच भूमिका घेतली आहे, तर काही निर्णयांची चाैकशी करून स्वत:च्या सरकारची अकार्यक्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले. शेतकरी हवालदिल झाला. त्यांना मदत मिळत नाही. सरकारविराेधात बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, त्यामुळे हे सरकार अकार्यक्षम आहे. आज घेतलेला निर्णय उद्या बदलविणे एवढेच या सरकारचे काम असल्याचा टाेलाही त्यांनी हाणला, यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापाैर अर्चना मसने, तेजराव थाेरात, गिरिश जाेशी आदी उपस्थित हाेते.

बाॅक्स

अन नाईक निरुत्तर झाले

अकाेल्यातील सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटलमध्ये या सरकारने वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांची ४०० पदे मंजूर असून, या सरकारने सदर पदे भरण्यास मंजुरी दिली नाही, असा आराेप आ. नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला, यावर नाईक यांना हे सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटल भाजपच्याच कार्यकाळात तयार झाले; पण तत्कालीन सरकारने पदांना मंजुरी दिली नाही, त्यामुळे भाजपाचे अपयश नाही का, अशी विचारणा नाईक यांना केली असता, ते निरूत्तर झाले अन् सारवासारव करत वेळ मारून नेली.