शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

जलयुक्तची चाैकशी सुडभावनेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST

हे सरकार बदली व बदला घेणारे अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये स्वारस्य ठेवणारे असून, ...

हे सरकार बदली व बदला घेणारे

अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये स्वारस्य ठेवणारे असून, या सरकारच्या विराेधात बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी करून विराेधाचा बदला घेणारे सरकार आहे, असा आराेप करून जलयुक्त शिवार याेजनेची चाैकशी करण्याचा घाट हा सूड भावनेतून घेतला असल्याचे भाजपा आमदार निलय नाईक यांनी स्पष्ट केले

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी भाजपाच्यावतिने बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने केवळ देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांना स्टे देण्याचीच भूमिका घेतली आहे, तर काही निर्णयांची चाैकशी करून स्वत:च्या सरकारची अकार्यक्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले. शेतकरी हवालदिल झाला. त्यांना मदत मिळत नाही. सरकारविराेधात बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, त्यामुळे हे सरकार अकार्यक्षम आहे. आज घेतलेला निर्णय उद्या बदलविणे एवढेच या सरकारचे काम असल्याचा टाेलाही त्यांनी हाणला, यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापाैर अर्चना मसने, तेजराव थाेरात, गिरिश जाेशी आदी उपस्थित हाेते.

बाॅक्स

अन नाईक निरुत्तर झाले

अकाेल्यातील सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटलमध्ये या सरकारने वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांची ४०० पदे मंजूर असून, या सरकारने सदर पदे भरण्यास मंजुरी दिली नाही, असा आराेप आ. नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला, यावर नाईक यांना हे सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटल भाजपच्याच कार्यकाळात तयार झाले; पण तत्कालीन सरकारने पदांना मंजुरी दिली नाही, त्यामुळे भाजपाचे अपयश नाही का, अशी विचारणा नाईक यांना केली असता, ते निरूत्तर झाले अन् सारवासारव करत वेळ मारून नेली.