शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

जलयुक्तची चाैकशी सुडभावनेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST

हे सरकार बदली व बदला घेणारे अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये स्वारस्य ठेवणारे असून, ...

हे सरकार बदली व बदला घेणारे

अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये स्वारस्य ठेवणारे असून, या सरकारच्या विराेधात बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी करून विराेधाचा बदला घेणारे सरकार आहे, असा आराेप करून जलयुक्त शिवार याेजनेची चाैकशी करण्याचा घाट हा सूड भावनेतून घेतला असल्याचे भाजपा आमदार निलय नाईक यांनी स्पष्ट केले

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी भाजपाच्यावतिने बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने केवळ देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांना स्टे देण्याचीच भूमिका घेतली आहे, तर काही निर्णयांची चाैकशी करून स्वत:च्या सरकारची अकार्यक्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले. शेतकरी हवालदिल झाला. त्यांना मदत मिळत नाही. सरकारविराेधात बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, त्यामुळे हे सरकार अकार्यक्षम आहे. आज घेतलेला निर्णय उद्या बदलविणे एवढेच या सरकारचे काम असल्याचा टाेलाही त्यांनी हाणला, यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापाैर अर्चना मसने, तेजराव थाेरात, गिरिश जाेशी आदी उपस्थित हाेते.

बाॅक्स

अन नाईक निरुत्तर झाले

अकाेल्यातील सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटलमध्ये या सरकारने वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांची ४०० पदे मंजूर असून, या सरकारने सदर पदे भरण्यास मंजुरी दिली नाही, असा आराेप आ. नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला, यावर नाईक यांना हे सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटल भाजपच्याच कार्यकाळात तयार झाले; पण तत्कालीन सरकारने पदांना मंजुरी दिली नाही, त्यामुळे भाजपाचे अपयश नाही का, अशी विचारणा नाईक यांना केली असता, ते निरूत्तर झाले अन् सारवासारव करत वेळ मारून नेली.