शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आईच्या पार्थिवाला चार मुलींनी दिला चिताग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:17 IST

मुलगा नसलेल्या वृद्धेला चार मुलींनीची चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

- गोवर्धन गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : मुलगा नसला तर अंत्यविधी कोण करेल, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो; मात्र हिवरखेड येथील एका मुलगा नसलेल्या वृद्धेला चार मुलींनीची चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.हिवरखेड येथील वॉर्ड क्र. २ मध्ये राहणाऱ्या माया दिवाकर पिंजरकर यांचे अल्पश: आजाराने २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांना चार मुली आहेत. यापैकी तीन मुली विवाहित तर एक मुलगी अविवाहित आहे. यामध्ये शीतल रवींद्र दाभाडे, तेल्हारा भारती छोटू बाळापुरे, पाथर्डी, दिव्या सागर लोणकर, पुलगाव, अविवाहित विधी दिवाकर पिंजरकर आदींचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून माया पिंजरकर ह्या आजारी होत्या. मुलगा नसल्याने आपला अंत्यविधी कसा होईल, अशी चिंता होती. त्यांनी मोठी मुलगी शीतल रवींद्र दाभाडे व त्यांच्या शेजारी राहणारे राजेंद्र लोखंडे यांना आपली शेवटची इच्छा बोलून दाखविली की, माझा अंत्यविधी माझ्या मुलींनी करावा. आईची इच्छा पूर्ण करण्याच्या निर्धार करून चारही मुलींनी २५नोव्हेंबर रोजी अंत्यविधी पार पाडला.यावेळी चारही मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन स्मशानभूमीत जाऊन पूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण केले. मुलींनी आईचा अंत्यविधीचा पूर्ण सोपस्कार पार पाडून नवी दिशा देण्याचे काम केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक