शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

अकोल्यात जुना भाजीबाजाराला आग; २० दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:15 IST

दुकानांमध्ये असलेला भाजीपाला आणि मिरच्या आगीमुळे पूर्णपणे जळाल्या आहेत.

अकोला : शहरातील मध्यभागी असलेल्या जैन मंदिराजवळील भाजीबाजाराला मंगळवारी पहाटे आग लागली. या आगीमध्ये पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाली आहेत. दुकानांमध्ये असलेला भाजीपाला आणि मिरच्या आगीमुळे पूर्णपणे जळाल्या आहेत. आगीच्या या घटनेमुळे या छोट्या भाजी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तिन बंबांनी ही आग आटोक्यात आणली.आगीच्यी घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीचे रौद्र रूप पाहता आणखी एका बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही आगीची तिव्रता पाहता इतर दुकाने वाचविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी. या आगीमध्ये भाजीपाला, मिरची त्यासोबतच कांदे, बटाटे, फळे आणि देवपूजेचे साहित्य विक्री करणारे छोटी दुकाने यांचे नुकसान झाले आहे.दीड ते दोन तासानंतर अग्निशमन दलांनी ही आग आटोक्यात आणली. घटनास्थळावर भाजीविक्रेते आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ही गर्दी पाहता कोतवाली पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ही आग नेमकी लागली कशामुळे याचा शोध अग्निशमन दल घेत आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी नाही झाली.

 

टॅग्स :Akolaअकोलाfireआग