शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:19 IST

ओल्या दुष्काळामुळे व शेतमालाला असलेल्या अल्प भावामुळे शेतकरी आज आर्थिकदृष्ट्या प्रचंड आर्थिक संकटात सापडून शेतकरी आजच्या घडीला पूर्णपणे खचून ...

ओल्या दुष्काळामुळे व शेतमालाला असलेल्या अल्प भावामुळे शेतकरी आज आर्थिकदृष्ट्या प्रचंड आर्थिक संकटात सापडून शेतकरी आजच्या घडीला पूर्णपणे खचून गेला आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी व नाल्याकाठच्या शेती पूर्णपणे खरडून गेलेल्या आहेत. तर काही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे मूग, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे, मुलामुलींच्या शि‌क्षणाची जबाबदारी, मुलीच्या लग्नाची जबाबदारी अशा प्रकारची अनेक संकटे त्यांच्यासमोर उभी आहे. बँकेचे कर्ज काढून व महागडे बियाणे खरेदी करून सर्व पैसे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला लावले आहे. मात्र, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रत्येकाची शेती उद्ध्वस्त झालेली आहे.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शासनाकडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे, शरद हजबे, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष हरिभाऊ वानखडे, विवेक शिंदे, सचिन शिंदे, मुन्ना नाईकनवरे, संदीप चौढाळे, विलास नसले, गणेश म्हसाये, अमोल ढोक, नगरसेवक सचिन देशमुख, राजेंद्र काळे, गणेश मोरे, सुनील ढवळे, गजानन मोरे, आशिष कोकाटे आदींनी केली आहे.

फोटो: