गळफास घेवून शेतकर्याची आत्महत्या
By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST
चाकू र : चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी शिवारात सुभाष शंकर पाटील या ६५ वर्षीय शेतकर्याने बँकेचे कर्ज व सततची नापिकीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली़ या प्रकरणी भगवंत मलिकार्जून पाटील यांच्या माहीतीवरून चाकूर पोलीसात कलम १७४ सीआरपीसीनुसार आकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार राठोड हे करीत आहेत़
गळफास घेवून शेतकर्याची आत्महत्या
चाकू र : चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी शिवारात सुभाष शंकर पाटील या ६५ वर्षीय शेतकर्याने बँकेचे कर्ज व सततची नापिकीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली़ या प्रकरणी भगवंत मलिकार्जून पाटील यांच्या माहीतीवरून चाकूर पोलीसात कलम १७४ सीआरपीसीनुसार आकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार राठोड हे करीत आहेत़दोन ठिकाणी जुगारावर धाडीलातूर: निलंगा शहरातील शिवाजीनगर व हाडगा परिसरात मुंबई मटका जुगार सुरू असल्याची माहीती निलंगा पोलीसांना मिळताच पोलीसांनी धाड टाकू न जुगार साहित्यासह तीनहजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे़या प्रकरणी एलसीबीचे गोरख घुले व अंगद कोतवाड यांच्या फिर्यादीवरून अफरोज शेख (वय २२)व अन्य एक रा़ निलंगा व दुसर्या प्रकरणातील बाबा शेख व अन्य दोघे पाच जणांविरूध्द निलंगा पोलीसात कलम १२ अ मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपीना अटक झाली आहे़