शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:31 IST

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे.

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे. दरम्यान,अनेक ठिकाणी श्ोतकºयांनी पेरणीला सुरू वात केली पंरतु ७५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तरच पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला.जिल्ह्याला यावर्षी कपाशी बियाण्यांचे ७ लाख २० हजार पाकीटांची नोंदणी करण्यात आली होती. पंरतु आतापर्यंत ५ लाख ३ हजार ६४२ संकरीत कपाशीचे पाकीट उपलब्ध झाले आहेत. ७० हजार क्ंिवटल सोयाबीने बियाणे उपलब्ध आहेत. सोयाबीन बियाण्याची मागणी ५० हजार ५०० क्ंिवटल होती. यावर्षी २० हजार क्ंिवटल बियाणे अधिक प्राप्त झाले असून, बाजारात उपलब्ध आहे. तूरीचे १५ हजार ५० क्ंिवंटल बियाणे उपलब्ध आहेत. मूग १३ हजार,उडीद १० हजार ९५ तर ज्वारीचे ६०४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहेत.मान्सूनला यावर्षी पुन्हा उशीर झाला. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच रविवारी जिल्ह्यात काही भागात बºयापैकी पाऊस पडला. रविवारी पाऊस पडताच श्ेतकºयांनी सोमवारी बियाणे खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली. सोयाबीन,कपाशी व तूरीचे बियाणे खरेदी करण्याकडे शेतकºयांचा कल होता. संकरीत कपाशी पाकीटांची शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात खरेदी केली. सोयाबीन बियाणेही खरेदी करण्यात आले. सोयाबीनमध्ये काही ठिकाणी शेतकरी तूर हे आंतरपीक घेत असल्याने तूर बियाण्यांची खरेदी करण्यात आल्याची माहिती कृषी निविष्ठा तज्ज्ञ मिलींद सावजी यांनी दिली.७५ मि.मी.त्यापेक्षा अधिक पाऊसच पेरणीसाठी योग्य आहे.तथापि रविवारी पडलेल्या पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे.त्यामुळे पडलेल्या पावसाचे प्रमाण बघून शेतकºयांनी पेरणीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. हलक्या व मध्यम स्वरू पाच्या शेतात कमी पाऊस पडला असेल तर शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये.आता पिकात फेरबदल करण्याची गरज असून, ज्वारीचा पेरा वाढविण्याची गरज आहे.जनावरांना पोष्टीक वैरणही यापासून मिळत असल्याने ज्वारी पेरणीची शिफारस कृषी विद्यापीठाने केली आहे.- बीज प्रक्रिया करा !पेरणीपुर्वी शेतकºयांनी बीज प्रक्रिया करू नच पेरणी करणे क्रमप्राप्त आहे.अलिकडे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, तूर पिकावरही हा प्रादुर्भाव दिसत आहे. बियाण्यांचा बिज प्रक्रिया केल्यास मर रोगापासून पिकांना वाचवता येईल तसेच पेरणीसोबत खताची मात्रा द्यावी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस