शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:31 IST

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे.

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे. दरम्यान,अनेक ठिकाणी श्ोतकºयांनी पेरणीला सुरू वात केली पंरतु ७५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तरच पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला.जिल्ह्याला यावर्षी कपाशी बियाण्यांचे ७ लाख २० हजार पाकीटांची नोंदणी करण्यात आली होती. पंरतु आतापर्यंत ५ लाख ३ हजार ६४२ संकरीत कपाशीचे पाकीट उपलब्ध झाले आहेत. ७० हजार क्ंिवटल सोयाबीने बियाणे उपलब्ध आहेत. सोयाबीन बियाण्याची मागणी ५० हजार ५०० क्ंिवटल होती. यावर्षी २० हजार क्ंिवटल बियाणे अधिक प्राप्त झाले असून, बाजारात उपलब्ध आहे. तूरीचे १५ हजार ५० क्ंिवंटल बियाणे उपलब्ध आहेत. मूग १३ हजार,उडीद १० हजार ९५ तर ज्वारीचे ६०४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहेत.मान्सूनला यावर्षी पुन्हा उशीर झाला. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच रविवारी जिल्ह्यात काही भागात बºयापैकी पाऊस पडला. रविवारी पाऊस पडताच श्ेतकºयांनी सोमवारी बियाणे खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली. सोयाबीन,कपाशी व तूरीचे बियाणे खरेदी करण्याकडे शेतकºयांचा कल होता. संकरीत कपाशी पाकीटांची शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात खरेदी केली. सोयाबीन बियाणेही खरेदी करण्यात आले. सोयाबीनमध्ये काही ठिकाणी शेतकरी तूर हे आंतरपीक घेत असल्याने तूर बियाण्यांची खरेदी करण्यात आल्याची माहिती कृषी निविष्ठा तज्ज्ञ मिलींद सावजी यांनी दिली.७५ मि.मी.त्यापेक्षा अधिक पाऊसच पेरणीसाठी योग्य आहे.तथापि रविवारी पडलेल्या पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे.त्यामुळे पडलेल्या पावसाचे प्रमाण बघून शेतकºयांनी पेरणीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. हलक्या व मध्यम स्वरू पाच्या शेतात कमी पाऊस पडला असेल तर शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये.आता पिकात फेरबदल करण्याची गरज असून, ज्वारीचा पेरा वाढविण्याची गरज आहे.जनावरांना पोष्टीक वैरणही यापासून मिळत असल्याने ज्वारी पेरणीची शिफारस कृषी विद्यापीठाने केली आहे.- बीज प्रक्रिया करा !पेरणीपुर्वी शेतकºयांनी बीज प्रक्रिया करू नच पेरणी करणे क्रमप्राप्त आहे.अलिकडे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, तूर पिकावरही हा प्रादुर्भाव दिसत आहे. बियाण्यांचा बिज प्रक्रिया केल्यास मर रोगापासून पिकांना वाचवता येईल तसेच पेरणीसोबत खताची मात्रा द्यावी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस