शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:31 IST

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे.

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे. दरम्यान,अनेक ठिकाणी श्ोतकºयांनी पेरणीला सुरू वात केली पंरतु ७५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तरच पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला.जिल्ह्याला यावर्षी कपाशी बियाण्यांचे ७ लाख २० हजार पाकीटांची नोंदणी करण्यात आली होती. पंरतु आतापर्यंत ५ लाख ३ हजार ६४२ संकरीत कपाशीचे पाकीट उपलब्ध झाले आहेत. ७० हजार क्ंिवटल सोयाबीने बियाणे उपलब्ध आहेत. सोयाबीन बियाण्याची मागणी ५० हजार ५०० क्ंिवटल होती. यावर्षी २० हजार क्ंिवटल बियाणे अधिक प्राप्त झाले असून, बाजारात उपलब्ध आहे. तूरीचे १५ हजार ५० क्ंिवंटल बियाणे उपलब्ध आहेत. मूग १३ हजार,उडीद १० हजार ९५ तर ज्वारीचे ६०४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहेत.मान्सूनला यावर्षी पुन्हा उशीर झाला. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच रविवारी जिल्ह्यात काही भागात बºयापैकी पाऊस पडला. रविवारी पाऊस पडताच श्ेतकºयांनी सोमवारी बियाणे खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली. सोयाबीन,कपाशी व तूरीचे बियाणे खरेदी करण्याकडे शेतकºयांचा कल होता. संकरीत कपाशी पाकीटांची शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात खरेदी केली. सोयाबीन बियाणेही खरेदी करण्यात आले. सोयाबीनमध्ये काही ठिकाणी शेतकरी तूर हे आंतरपीक घेत असल्याने तूर बियाण्यांची खरेदी करण्यात आल्याची माहिती कृषी निविष्ठा तज्ज्ञ मिलींद सावजी यांनी दिली.७५ मि.मी.त्यापेक्षा अधिक पाऊसच पेरणीसाठी योग्य आहे.तथापि रविवारी पडलेल्या पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे.त्यामुळे पडलेल्या पावसाचे प्रमाण बघून शेतकºयांनी पेरणीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. हलक्या व मध्यम स्वरू पाच्या शेतात कमी पाऊस पडला असेल तर शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये.आता पिकात फेरबदल करण्याची गरज असून, ज्वारीचा पेरा वाढविण्याची गरज आहे.जनावरांना पोष्टीक वैरणही यापासून मिळत असल्याने ज्वारी पेरणीची शिफारस कृषी विद्यापीठाने केली आहे.- बीज प्रक्रिया करा !पेरणीपुर्वी शेतकºयांनी बीज प्रक्रिया करू नच पेरणी करणे क्रमप्राप्त आहे.अलिकडे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, तूर पिकावरही हा प्रादुर्भाव दिसत आहे. बियाण्यांचा बिज प्रक्रिया केल्यास मर रोगापासून पिकांना वाचवता येईल तसेच पेरणीसोबत खताची मात्रा द्यावी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस