शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी चर्चा क रूनच ‘शेतकरी पॅकेज’द्या! - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 12:17 IST

अकोला : देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी पॅकेज’ जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर केले पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- संतोष येलकरअकोला : देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी पॅकेज’ जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर केले पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.देशातील शेतकºयांसाठी दीड लाख कोटी रुपयांचे शेतकरी पॅकेज जाहीर करण्याचा मोदी सरकारचा विचार सुरू आहे. त्यासाठी सरकारची संबंधित काही मंत्री आणि नीती आयोगाच्या सदस्यांसोबत चर्चा सुरू आहे; परंतु देशातील शेतकºयांसाठी कर्जमाफीसह इतर बाबींसंदर्भात शेतकरी पॅकेज जाहीर करण्यापूर्वी मोदी सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, भाजपमधील शेतकरी खासदार, विरोधी पक्षातील शेतकरी खासदार, शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºया चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी आणि त्यानंतरच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करावे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले. शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा केल्याशिवाय केंद्र सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करू नये, यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचेही तिवारी यांनी स्पष्ट केले.सरसकट कर्जमाफी अन् नगदी अनुदान द्या!मोदी सरकारने देशातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी आणि प्रतिहंगाम, प्रतिएकर दहा हजार रुपये नगदी अनुदान द्यावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली.पंतप्रधानांनी कोरडवाहू भागात दौरा करावा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात दौरा करून शेतकºयांच्या समस्यांची माहिती घ्यावी आणि प्रस्तावित ‘शेतकरी पॅकेज’मध्ये कोरडवाहू शेतकºयांसाठी विशेष बाब म्हणून समावेश करावा, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले. 

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करावे, यासंदर्भात मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी करणार आहे.-किशोर तिवारी,अध्यक्ष, कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीfarmer suicideशेतकरी आत्महत्या