शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी गावा-गावांत शेतकऱ्यांच्या बैठका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 11:22 IST

प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

- संतोष येलकरअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी अकोला जिल्ह्यात गावा-गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन, फवारणी करताना काळजी घेण्यासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने अकोला जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, कीड व रोगांच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकºयांकडून पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु गत दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या जनजागृती बैठका घेण्यात येत आहेत. गत १५ दिवसांपासून गावा-गावांत शेतकºयांच्या बैठका घेऊन, कीटकनाशकाची फवारणी करताना व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकºयांच्या बैठकांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांसह कीटकनाशके, बियाणे व खते कंपन्यांच्या संबंधित प्रतिनिधींकडून फवारणी करताना आणि फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.१४१ मोठ्या, ५८३ लहान गावांमध्ये बैठका!कीटकनाशक फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यातील १४१ मोठ्या आणि ५८३ लहान गावांत अशा एकूण ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या बैठका कृषी विभागामार्फत घेण्यात येत आहेत.असे केले जात आहे शेतकºयांचे प्रबोधन!शेतकºयांच्या बैठकांमध्ये कीटकनाशक फवारणीसंदर्भात प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये फवारणी करताना व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात ‘एलसीडी प्रोजेक्टर’द्वारे माहितीचे सादरीकरण शेतकरी व शेतमजुरांसमोर करण्यात येत आहे. तसेच सुरक्षा किट परिधान करून फवारणीचे प्रात्यक्षिकही शेतकरी-शेतमजुरांसमोर करण्यात येत आहे.कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या बैठका घेऊन जागृती करण्यात येत आहे. या बैठकांमधून फवारणी करताना व फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकरी-शेतमजुरांचे प्रबोधन करण्यात येत आहे.-डॉ. मुरली इंगळे,कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी