शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

शेतकरी संघटनेने दिले धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:05 IST

शेतकरी संघटना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

अकोला: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.शेतकºयांना संपूर्ण कर्जातून व थकीत वीज बिलातून मुक्त करण्यात यावे तसेच राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकºयांना कोणतेही निकष न लावता नवीन पीक कर्ज वाटप करण्यात यावे, शेतकºयांना आर्थिक दुर्बल करणारे सरकारी निर्बंध रद्द करून शेतकºयांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे आणि कापूस, वांगी, मोहरी, मका, ऊस, भात अशा अनेक पिकांच्या जी.एम. बियाण्यांना परवानगी देण्यात यावी, राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा रद्द करून शेतकºयांना बाजारपेठेतील स्वातंत्र्य देण्यात यावे व आंतरराष्ट्रीय व्यापारातील हस्तक्षेप थांबविण्यात यावा, साप चावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास अनुदान देण्यात यावे, वन निवासी व्यक्तीच्या वहिवाटीत असलेल्या जमिनीचे पट्टे त्यांच्या नावाने करण्यासाठी तीन पिढ्यांचे पुरावे सादर करण्याची अट रद्द करण्यात यावी, वान प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी राखीव ठेवण्यात यावे, राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर सरकारी प्रकल्पांमध्ये जमीन गेलल्या शेतकºयांसाठी अपिलेट प्राधिकरण जिल्ह्याच्या ठिकाणी असावे व प्रकल्पग्रस्त शेतकºयांना न्याय मोबदला देण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. शेतकºयांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात ललित बहाळे, अविनाश नाकट, डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, मनोज तायडे, सतीश देशमुख, कृष्णा अंधारे, ज्योत्स्ना बहाळे, नीळकंठराव देशमुख, विनोद देशमुख, विलास ताथोड, शंकर कवर, सुरेश जोगळे, विजय देशमुख, सुरेश देशमुख, मुरलीधर राऊत, चेतन इंगळे, अंकुश अहिर, ब्रह्मदेव ढोणे, दिनेश गिºहे, विनोद भाकरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी - कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.शेतकरी आंदोलकांची मुस्कटदाबी थांबवा!सत्ताधाºयांच्या प्रचार यात्रेदरम्यान शेतकरी आंदोलकांची करण्यात येणारी मुस्कटदाबी थांबविण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई न करता संवाद साधण्यात यावा, अशी मागणीही शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. 

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन