शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

सात एकरातील तुरीवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 19:04 IST

Farmer News : नुकसानीमुळे सात एकरात पेरलेल्या तुरीत ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी कमळणी कमळखेड येथील शेतकऱ्यावर आली आहे.

मूर्तिजापूर :  तालुक्यात अतिवृष्टी वर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे, या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे सात एकरात पेरलेल्या तुरीत कमळणी कमळखेड येथील शेतकऱ्यावर ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी आली आहे.          आलुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे, अतीवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, कपाशी, व तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अतीवृष्टीमुळे तुर या पिकाची वाढ खुंटली तर काही ठीकाणी पिक पिवळे पडून वाळले आहे, तर हजारो हेक्टर वरील सोयाबीन पीक प्याण्याखाली आल्याने उत्पादन घटले आहे, त्याच बरोबर तुर परीस्थिती प्रचंड खालावली असल्याने लागवडीचा खर्चही निघणार नाही, हे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकरी तुर पिकावर ट्रॅक्टर फिरवून हरभरा पेरणीच्या तयारीला लागले आहे. अशातच कमळणी कमळखेड येथील सधन शेतकरी प्रशांत कांबे यांनी आपल्या सात एकरात पेरलेल्या तुर पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात लागवडीचा खर्च निघणार नाही, हे ओळखून हरभरा पेरणीसाठी शेती तयार करीत असल्याचे प्रशांत कांबे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरFarmerशेतकरी