शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खाडे भरण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:47 IST

पेरणी केल्यानंतर तासांमध्ये खाडे किंवा बखया पडल्या आहेत, अशा जागेत पुन्हा रोप लावणे सोपे जावे म्हणून यंत्र बनविले.

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : पावसाच्या अनियमिततेने पेरलेले बियाणे निघालेच नाही, तर कुठे तासांमध्ये बियाणे जास्त निघल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. ज्या ठिकाणी बियाणे निघाले नाही, ती जागा तशीच राहू नये यासाठी तेल्हारा तालुक्यातील वरुड वडनेर येथील शेतकºयाने देशी जुगाड करून यंत्र बनविले. या यंत्राद्वारे एका ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त रोप निघाले त्या ठिकाणचे रोप उपटून ज्या ठिकाणी रोप निघाले नाही, अशा खाड्यांच्या ठिकाणी लावण्यासाठी मदत होत आहे. या यंत्रामुळे खाडे भरण्यासाठी लागणारी मेहनत व वेळ वाचत असल्याने शेतकºयाचे कौतुक होत आहे.शेतकरी आपले पिकांच्या संगोपनासाठी नानाविध शक्कल लढवून व मेहनतीने पीक उत्पादन घेताना दिसतात अशीच एक साधी वाटणारी पण शेतकरी उपयोगी जुगाड टेक्नॉलॉजी उकळीच्या शेतकरी कारागिराने करून शेतकऱ्यांना मशागतीसाठी सहकार्य केले आहे. तालुक्यातील वरुड वडनेर येथील युवा शेतकरी शिवाजी प्रल्हाद दही यांनी शेतात काम करताना मशागतीच्या वेळी येणाºया अडचणी लक्षात घेत पाऊस कमी झाल्यामुळे शेतात पेरणी केल्यानंतर तासांमध्ये खाडे किंवा बखया पडल्या आहेत, अशा जागेत पुन्हा रोप लावणे सोपे जावे म्हणून यंत्र बनविले.या यंत्रामुळे तासांमध्ये एका ठिकाणी दोन किंवा तीन रोप असल्यास रोप मूळ व मातीसह उपटून पुन्हा जेथे खाडा पडला तेथे लावणे कमी वेळात व कमी परिश्रमात शक्य झाल्याचा दावा केला जात आहे. शेतकºयांची मेहनत व वेळ वाचविण्याºया यंत्राची परिसरात चर्चा होत असून, शेतकºयाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र