शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:20 IST

मूर्तिजापूर : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून जांभा बु. येथील ५५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली.

मूर्तिजापूर : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून जांभा बु. येथील ५५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. मधुकर नथ्थूजी भटकर असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.मधुकर भटकर यांच्याकडे सहा एकर कोरडवाहू शेती आहे. अलिकडेच त्यांनी आपल्या शेतात बोअर केले होते. त्यांनी शेती मशागत व इतर कामासाठी बँक बडोदाचे ९९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच काही खासगी फायनान्सकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या काही दिवसांपासून शेतात अपेक्षीत उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत रविवारी त्यांनी गावालगत असलेल्या एका शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून व आप्त परिवार आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या