शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

फडणवीस सरकार सेनेच्या नव्हे, तर राष्ट्रवादीच्या सम र्थनावर टिकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:49 IST

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला  शिवसेना विरोध करीत आहे. शेतकर्‍यांच्या मुद्यांवर  सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे;  फडणवीस सरकार  हे शिवसेनेच्या सर्मथनावर टिकून नव्हे, तर राष्ट्रवादी  काँग्रेसच्या सर्मथनावर टिकून आहे आणि हे बोलत असताना  मी खुर्चीची, पदाची तमा बाळगत नाही. जनतेला मी न्याय  मिळवून देऊ शकतो की नाही, हे मी अधिक पाहतो. अशा  शब्दात खासदार नाना पटोले यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये  आयोजित पत्रपरिषदेत भाजप सरकारचा समाचार घेतला. 

ठळक मुद्देखासदार नाना पटोले जनतेची घुसमट होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला  शिवसेना विरोध करीत आहे. शेतकर्‍यांच्या मुद्यांवर  सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे;  फडणवीस सरकार  हे शिवसेनेच्या सर्मथनावर टिकून नव्हे, तर राष्ट्रवादी  काँग्रेसच्या सर्मथनावर टिकून आहे आणि हे बोलत असताना  मी खुर्चीची, पदाची तमा बाळगत नाही. जनतेला मी न्याय  मिळवून देऊ शकतो की नाही, हे मी अधिक पाहतो. अशा  शब्दात खासदार नाना पटोले यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये  आयोजित पत्रपरिषदेत भाजप सरकारचा समाचार घेतला. दररोज होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या भयावह आहेत.  शासनाकडून शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळत नाही.  त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली  आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली; परंतु ती  देताना कर्जमाफीच्या अर्जात जाचक अशी ६६ कलमे  लादली. १ कोटी ३४ लाख शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले.  त्यातही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील १0 लाख शेतकरी  बोगस असल्याचे म्हणतात, असे सांगत खासदार नाना  पटोले यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना, त्यांच्यावर  जाचक अटी लादल्या जातात आणि दुसरीकडे केंद्र शासन  अदानीचे ७९ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, हे ख पवून घेतल्या जाणार नाही. आम्ही २0२२ ची वाट पाहणार  नाही. शेतकर्‍यांबाबत केंद्र शासनाने २0१९ पर्यंतच सकारा त्मक निर्णय घ्यावा, असेही खा. पटोले म्हणाले. पक्षात  तुमची घुसमट होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना खा. पटोले  यांनी मी काँग्रेसमध्ये होतो, तेव्हाही घुसमट झाली नाही आणि  आता भाजपातही माझी घुसमट होत नाही, असे स्पष्ट करीत  त्यांनी जनतेची घुसमट होत आहे. जनतेच्या समस्या  मांडण्यासाठी मी निवडून आलो, त्या मांडण्याचा मी प्रयत्न  करतो आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी  सरकार स्थापन झाले. आंध्र सरकारने तीन वर्षांत  जलसिंचनाची व्यवस्था केली; परंतु आमचे सरकार तापी व  गोदावरी खोर्‍याचा विकास करून जलसिंचनाची व्यवस्था  करू शकले नाही, असा आरोपही खासदार पटोले यांनी  केला. तसेच शेतकर्‍यांच्या मुद्दयावर आपण खासदारकीदे खील सोडायला तयार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला  शेतकरी जागर मंचाचे जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे,  ज्ञानेश्‍वर सुलताने, मनोज तायडे, विजय देशमुख आदी उ पस्थित होते.

कृषी विद्यापीठे राजकीय अड्डेल्ल राज्यातील कृषी विद्यापीठांकडून शेती आणि शेतकर्‍यांचा  विकास अपेक्षित आहे; परंतु कृषी विद्यापीठे ही पांढरे हत्ती  ठरताहेत. राज्यात कृषी विद्यापीठे असूनही शेतकर्‍यांचे भले  होत नाही. त्यांच्यासाठी दर्जेदार बियाणे तयार होत नाहीत.  संशोधन होत नाही. कृषी विद्यापीठे राजकीय अड्डे बनली  आहेत. कुलगुरूंची निवड गुणवत्तेवर केली जात नाही, तर  ती जातीच्या आधारावर केली जात असल्याचा आरोपही  खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत  केला.