शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पावसाळा सुरू झाल्यावरही पाणीटंचाई निवारणाची ४७३ कामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:23 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित ४९१ गावांमध्ये ५८६ उपाययोजनांच्या कामांपैकी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १३५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ११३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असून, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९१ गावांमध्ये ५८६ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १३५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ११३ कामे पूर्ण करण्यात आली. पावसाळा सुरू झाला असून, पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असताना, कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ३५६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहे. पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत संपल्याच्या पृष्ठभूमीवर कृती आराखड्यातील प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाची कामे आता पूर्ण होण्याची शक्यता नाही.३.३५ कोटींचे अनुदान प्रलंबित!पाणीटंचाई निवारणासाठी ११३ उपाययोजनांच्या देयकांपोटी ३ कोटी ३५ लाख ७ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त होणे अध्याप प्रलंबित आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई