शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पीक कर्जासाठी हमिपत्राची सक्ती करू नका! - जिल्हाधिकाऱ्यांचे  बँकांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 17:22 IST

शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासंदर्भात दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्ह्यातील बँकांना दिले.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाउन’ आणि संचारबंदीच्या काळात कर्ज घेणाºया शेतकऱ्यांकडून १०० रुपयांच्या पाठवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेण्याची सक्ती करू नये तसेच जिल्ह्यातील कोणताही शेतकरीपीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासंदर्भात दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्ह्यातील बँकांना दिले.‘लॉकडाउन' कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुद्रांक अधिनियम कलम १७ नुसार आवश्यक दस्ताचे शुल्क लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर व कामकाज सुरू झाल्यावर भरले तरी, ते मुदतीत भरल्याचे मानले जाते. अशाही परिस्थितीत मिल्क भरणे शक्य नसल्यास कलम ४० प्रमाणे अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८९ नुसार गहाण व कर्ज व्यवहारात ३० दिवसांच्या आत व्यवहाराचे दस्त जमा करणे आवश्यक आहे. तथापि, ३० दिवसांची कालमर्यादा कार्यालय बंद असल्याच्या कालावधीत संपुष्टात आली असल्यास लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर म्हणजेच कार्यालय पूर्ववत सुरू झाल्यावर दस्त जमा करता येतील. त्यानुसार जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जासाठी येणाºया शेतकºयांकडून १०० रुपयांच्या व त्यापेक्षा अधिक रकमेच्या हमीपत्राची सक्ती करू नये आणि जिल्ह्यातील मात्र सर्व शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील बँकांना दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी