शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

देशी बीटी कपाशीचे उत्पादन घटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 18:11 IST

कापूस पिकाला या दोन महिन्यात २३ ते २८ डीग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते तथापि ते न मिळाल्याने कपाशीची बोेंड काळी पडली.पात्या,फुले गळाली.

- राजरत्न सिरसाट

अकोला: सुरुवातीला उशिरा आलेला पाऊस आणि फुले, पाती, बोंडाच्या अवस्थेत असताना पडलेल्या अतीपावसामुळे देशी बीटी कपाशीला फटका बसला असून,यावर्षी उत्पादनावर परिणाम झाला आहे. हायब्रीड कपाशी बियाण्यांवर संशोधन करू न डॉ.पंजाबराव देशमुख व स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (देशी बीटी )बीजी-२ कपाशी हे वाण गतवर्षी शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध करू न दिले आहे.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीकेव्ही हायब्रीड-२ तसेच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय (बीटी जीन) बदल करू न बीटी वाण विकसित करण्यात आले. (महाबीज)महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने हे वाण गत वर्षी बाजारात आणले असून,खरीप हंगामात शेतकऱ्यांना ३० हजारावर पकीट उपलब्ध करू न दिले. शेतकºयांनी ही बियाणे पेरणी केली आहे.वºहाडातील दर्यापूर,अकोट भागातील शेतकºयांनी पेरणी केली आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरही पेरणी करण्यात आली तथापि आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाऊस सुरू असल्याने या पिकाला सुर्यप्रकाश मिळाला नाही.कापूस पिकाला या दोन महिन्यात २३ ते २८ डीग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते तथापि ते न मिळाल्याने कपाशीची बोेंड काळी पडली.पात्या,फुले गळाली.याशिवाय रजत देशी बीटी बियाणेदेखील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षीकासाठी पेरणी करण्यात आले. तथापि,अतिपावसाचा फटका बसल्याने कपाशीची बोंड काळी पडली. काही ठिकाणी अपरिपक्व असतानाच फुलली. परिणामी या प्रात्यक्षीकासाठी घेण्यात आलेल्या देशी बीटी कपाशीवरही परिणाम झाला आहे.

आता गुलाबी बोंडअळीचा प्रकोपकापूस पिकावर सद्या सर्वत्र गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला असून, प्रत्येक झाडावर हे प्रमाण अधिक आहे.परिणाम उत्पादनावर परिणाम होत आहे.यामुळे अनेक भागातील शेतकºयांना कापूस पीक नांगरण्याची वेळ आली आहे.

 बीजी-२ कपाशी बियाणे शेतकºयांना गतवर्षी उपलब्ध करू न दिले होते.तथापि अतिपावसाचा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे.नांदेड-४४ बीजी-२ चे उत्पादन मराठवाड्यात बºयापैकी आले.आपल्याकडे या बियाण्यांना परवानगी मिळाली नाही.-एस.एम.पुंडकरमहाव्यवस्थापक (उत्पादन),महाबीज,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरीAkolaअकोला