शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महिनाभरापासून मिळाले नाही तुरीचे चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:25 IST

बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : आधरभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी; ४ मार्चपर्यंत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. विकलेल्या तुरीचे चुकारे थकल्याने, तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, हमी दराने विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडमार्फत अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत हमी दराने तूर खरेदी सुरू करण्यात आली. नाफेड सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर प्रती क्विंटल ४ हजार ८२८ रुपये हमी दराने तूर खरेदी करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर ७ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. खरेदीच्या मुहूर्तापासून ४ मार्चपर्यंत हमी दराने तूर विकलेल्या शेतकºयांना ‘नाफेड’मार्फत तुरीचे चुकारे अद्याप देण्यात आले नाही. अशीच परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यात आहे. खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होत असताना, विकलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नाफेडमार्फत तूर खरेदीत विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात मिळणाºया कमी दरात तूर विकण्याची वेळ तूर उत्पादक शेतकºयांवर आली आहे.हक्काचे पैसे मिळणार केव्हा?नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर हमी दराने तूर विकल्यानंतर महिनाभराचा कालावधी होत असला तरी, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे अद्याप शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे शेतीच्या कामांसह कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, याबाबत शेतकºयांकडून प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी