शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महिनाभरापासून मिळाले नाही तुरीचे चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:25 IST

बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : आधरभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी; ४ मार्चपर्यंत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. विकलेल्या तुरीचे चुकारे थकल्याने, तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, हमी दराने विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडमार्फत अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत हमी दराने तूर खरेदी सुरू करण्यात आली. नाफेड सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर प्रती क्विंटल ४ हजार ८२८ रुपये हमी दराने तूर खरेदी करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर ७ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. खरेदीच्या मुहूर्तापासून ४ मार्चपर्यंत हमी दराने तूर विकलेल्या शेतकºयांना ‘नाफेड’मार्फत तुरीचे चुकारे अद्याप देण्यात आले नाही. अशीच परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यात आहे. खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होत असताना, विकलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नाफेडमार्फत तूर खरेदीत विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात मिळणाºया कमी दरात तूर विकण्याची वेळ तूर उत्पादक शेतकºयांवर आली आहे.हक्काचे पैसे मिळणार केव्हा?नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर हमी दराने तूर विकल्यानंतर महिनाभराचा कालावधी होत असला तरी, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे अद्याप शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे शेतीच्या कामांसह कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, याबाबत शेतकºयांकडून प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी