शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

आजपासून अतिसार पंधरवडा; घरोघरी करणार जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:57 IST

२८ मेपासून जिल्ह्यात अतिसार पंधरवडा राबविण्यात येत आहे. जनजागृतीसाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

अकोला : पावसाळ््यात दूषित पाणी, अस्वच्छतेमुळे अतिसाराच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग पावसाळ्यापूर्वी जनजागृती करणार आहे. त्यासाठी उद्या, २८ मेपासून जिल्ह्यात अतिसार पंधरवडा राबविण्यात येत आहे. जनजागृतीसाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होतात. सर्वत्र अस्वच्छता, माशांच्या प्रादुर्भावामुळे अतिसाराची लागण होते. रुग्णांच्या समस्या झपाट्याने वाढू लागतात. यातच डायरिया, मलेरियासारखे आजारही डोके वर काढतात. थकवा, जेवण न जाणे, वजन कमी होणे अशा समस्याही उद््भवू लागतात. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग पावसाळ्यापूर्वीच सतर्क झाला आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेंतर्गत २८ मेपासून अतिसार पंधरवडा राबविण्यात येत आहे. ९ जूनपर्यंत चालणाऱ्या पंधरवड्यात आरोग्य विभागातर्फे प्रत्येक गावात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक घरात ‘ओआरएस’ पावडर आणि झिंकच्या गोळ्यांचे वाटप केले जाईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य