शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:18 IST

वीज पुरवठा खंडित होत असल्याने गोरगरीब जनतेच्या घरातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकलचे उपकरणे बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. या उपकेंद्र अंतर्गत ...

वीज पुरवठा खंडित होत असल्याने गोरगरीब जनतेच्या घरातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकलचे उपकरणे बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. या उपकेंद्र अंतर्गत तुलंगा बु, तुलंगा खु, लावखेड, सांगोळा, निमखेड, दिग्रस बु, दिग्रस खु. आदी गावे येतात. या गावांसाठी वीज पुरवठा सुरळीत सुरू राहावा. यासाठी सस्तीऐवजी तुलंगा बु. येथे मिनी विद्युत सबस्टेशन देण्यात यावे. सबस्टेशन मिळाले तर वीज ग्राहकांसह कृषी पंप धारक शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. अशी मागणी १९ एप्रिल रोजी ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु. व ग्रामीण युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले यांच्या नेतृत्वात मंगळवारी उपकार्यकारी अभियंता पातुर ग्रामीण प्रभारी आखरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख मुकेश हातोले, पंकज हातोले, संदीप अळसकार, अजय देशमुख उपस्थित होते.