शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

सौंदळा परिसरात भुईमूग पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:17 AM

सद्य:स्थितीत परिसरात भुईमूग पिकाची काढणीचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने ...

सद्य:स्थितीत परिसरात भुईमूग पिकाची काढणीचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची भुईमूग काढणीची लगबग सुरू आहे. रविवारी अचानक आलेल्या पावसामुळे भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने भुईमूग पिकावर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र, रविवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे पेरणीसाठी पैसे कुठून गोळा करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. परिसरातील भुईमूग, टरबूज, कांदा, आंबा, पपई पिकांची नासाडी झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.