शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

अकोट व तेल्हारा तालुक्यांत ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:23 IST

दोन्ही तालुक्यांतील १२७ गावांमध्ये ७ हजार ५४६ शेतकऱ्यांचे ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

- संतोष येलकरअकोला : गत जुलै ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील अकोटतेल्हारा या दोन तालुक्यांत ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले असून, पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत २७ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.गत जुलै व आॅगस्ट २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील अकोटतेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुषंगाने कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या पथकांमार्फत पीक नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे दोन्ही तालुक्यांतील १२७ गावांमध्ये ७ हजार ५४६ शेतकऱ्यांचे ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन्ही तालुक्यांतील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.दोन तालुक्यांतील असे आहे पिकांचे नुकसान!तालुका             शेतकरी                 क्षेत्र (हेक्टर)अकोट              ५२२०                  ३३३३.४२तेल्हारा            २३२६                 १५४६.८३......................................................एकूण                  ७५४६         ४८८०.२५३.३१ कोटी रुपये मदत निधीची मागणी!अकोट व तेल्हारा तालुक्यातील पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३ कोटी ३१ लाख ८५ हजार ७०० रुपये मदत निधीची मागणीही जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली आहे.२४२ हेक्टर जमीन खरबडून गेली!जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांत अतिवृष्टी व पुरामुळे २४२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यात १४३.८ हेक्टर आणि तेल्हारा तालुक्यात ९८.१४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. असेही पीक नुकसानासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटTelharaतेल्हारा