शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
2
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
5
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
6
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
7
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
8
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
9
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
10
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
11
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
12
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
13
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
14
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
15
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
16
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
17
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
18
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
19
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
20
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ७०० हेक्टरच्यावर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 17:09 IST

Rain in Murtijapur : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्यावर शेतीवरील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात ६-७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्यावर शेतीवरील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाच्या हवाल्या नुसार ४४३ हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.      दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात कहर केला आहे अनेक गावात घरात पाणी शिरले तर पावसामुळे ३४ घरांची पडझड झाली आहे. नदी - नाल्यांना पुर आल्याने त्या काठावरील जमीन पाण्याखाली आल्याने पीकाचे नुकन झाले आहे. त्याच बरोबर इतर महसूल मडळातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला बांध घातले आहेत अशा शेतकऱ्यांची शेती सुरुवातीपासूनच तुंबलेली आहे, शेतीच्या बांधमुळे शेतातील पाणी वाहून जात नसल्याने शेताला तलावाचे स्वरुप आल्याने पीके पाण्याखाली आली असल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.                 शासनाने तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष तपासणी करावी व शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरRainपाऊसagricultureशेती