शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अकोला जिल्ह्यात केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:00 IST

जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले तरी, जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, जिल्ह्यातील उर्वरित १ लाख ३३ हजार शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पीक कर्ज वाटप पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप पेरणीसाठी शेतकºयांना बियाणे, खते, कीटकनाशके व इतर खर्च भागविण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यानुषंगाने गत १ एप्रिलपासून जिल्ह्यात बँकांमार्फत शेतकºयांना खरीप पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, उद्दिष्टाच्या तुलनेत २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपये (२७ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. उर्वरित १ लाख ३३ हजार ९८ शेतकºयांना अद्यापही पीक कर्जाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप पीक कर्जाचा लाभ केव्हा मिळणार आणि जिल्ह्यातील पीक वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला