शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

अकोला जिल्ह्यात केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:00 IST

जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले तरी, जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, जिल्ह्यातील उर्वरित १ लाख ३३ हजार शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पीक कर्ज वाटप पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप पेरणीसाठी शेतकºयांना बियाणे, खते, कीटकनाशके व इतर खर्च भागविण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यानुषंगाने गत १ एप्रिलपासून जिल्ह्यात बँकांमार्फत शेतकºयांना खरीप पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, उद्दिष्टाच्या तुलनेत २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपये (२७ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. उर्वरित १ लाख ३३ हजार ९८ शेतकºयांना अद्यापही पीक कर्जाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप पीक कर्जाचा लाभ केव्हा मिळणार आणि जिल्ह्यातील पीक वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला