शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांवर बंदीसाठी न्यायालयात धाव

By admin | Updated: October 18, 2014 00:44 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल.

अकोला : संपूर्ण देशात फटाके उडविण्यावर बंदी आणावी, अशी मागणी पर्यावरण संरक्षण संदर्भातील जनहित याचिका सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांंनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे येथे दाखल केली आहे.सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. रवींद्र भुसारी यांनी याचिकेतून फटाके उडविण्यासंदर्भात अनेक विषय मांडले आहेत. फटाक्यांमधून अनेक प्रकारचे विषारी वायू वातावरणात सोडले जातात आणि मोठय़ा प्रमाणात कागदी विषारी कचरा तयार होतो. फटाक्यांमध्ये असलेल्या ब्लॅक पावडर, कोळसा, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचे अत्यंत घातक मिश्रण समाविष्ट असते. त्यामुळे वातावरण प्रचंड प्रमाणात दूषित होते. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे. भारतामध्ये विस्फोटकासंबंधिचा कायदा १९८४ मध्ये अस्तित्वात आल्यावरही तब्बल २00८ साली या संदर्भातील नियम करण्यात आले आणि अजूनही कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही, असे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे अँड. असीम सरोदे म्हणाले. यायिकाकर्त्यांंतर्फे अँड. असीम सरोदे, अँड. विकास शिंदे, अँड. स्मिता सिंगलकर, अँड. अल्का बबलानी, अँड. प्रताप विटणकर काम पाहत आहेत. .. तर गुन्हे दाखल करा * विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांंनी फटाके फोडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा* दवाखाने, शाळा, धार्मिक, शांतता स्थळे या परिसरात फटाके फोडणार्‍यांवर कारवाई करा * फटाक्यांची ध्वनी तीव्रता आणि त्यात वापरलेले घटक यांचा उल्लेख फटाक्यांवर नसेल तर संबंधित फटाके उत्पादक आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा* निवासी व इतर भागांमध्ये सकाळी १0 ते ६ वाजेपर्यंत फटाके उडविण्यात येऊ नये