शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

फटाक्यांवर बंदीसाठी न्यायालयात धाव

By admin | Updated: October 18, 2014 00:44 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल.

अकोला : संपूर्ण देशात फटाके उडविण्यावर बंदी आणावी, अशी मागणी पर्यावरण संरक्षण संदर्भातील जनहित याचिका सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांंनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे येथे दाखल केली आहे.सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. रवींद्र भुसारी यांनी याचिकेतून फटाके उडविण्यासंदर्भात अनेक विषय मांडले आहेत. फटाक्यांमधून अनेक प्रकारचे विषारी वायू वातावरणात सोडले जातात आणि मोठय़ा प्रमाणात कागदी विषारी कचरा तयार होतो. फटाक्यांमध्ये असलेल्या ब्लॅक पावडर, कोळसा, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचे अत्यंत घातक मिश्रण समाविष्ट असते. त्यामुळे वातावरण प्रचंड प्रमाणात दूषित होते. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे. भारतामध्ये विस्फोटकासंबंधिचा कायदा १९८४ मध्ये अस्तित्वात आल्यावरही तब्बल २00८ साली या संदर्भातील नियम करण्यात आले आणि अजूनही कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही, असे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे अँड. असीम सरोदे म्हणाले. यायिकाकर्त्यांंतर्फे अँड. असीम सरोदे, अँड. विकास शिंदे, अँड. स्मिता सिंगलकर, अँड. अल्का बबलानी, अँड. प्रताप विटणकर काम पाहत आहेत. .. तर गुन्हे दाखल करा * विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांंनी फटाके फोडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा* दवाखाने, शाळा, धार्मिक, शांतता स्थळे या परिसरात फटाके फोडणार्‍यांवर कारवाई करा * फटाक्यांची ध्वनी तीव्रता आणि त्यात वापरलेले घटक यांचा उल्लेख फटाक्यांवर नसेल तर संबंधित फटाके उत्पादक आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा* निवासी व इतर भागांमध्ये सकाळी १0 ते ६ वाजेपर्यंत फटाके उडविण्यात येऊ नये