शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटींचे चुकारे अदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:05 IST

आतापर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे करण्यात येत आहेत.

अकोला: महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाला एक हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले असून, आतापर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे करण्यात येत आहेत.महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात ८१ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत; परंतु पणन महासंघाकडील पैसा संपल्याने शेतकऱ्यांचे ४०० कोटी रुपयांचे चुकारे पणन महासंघाकडे थकले होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली होती. २० एप्रिलनंतर शेतमाल विक्री-खरेदी करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर पणन महासंघाने राज्यात पुन्हा ८१ कापूस खरेदी केंदे्र सुरू केली असून, या काळात ९ लाख क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे. पणन महासंघाने अगोदर २,३०० कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले होते; परंतु कापूस खरेदीपोटी शेतकºयांना २,९०० कोटी रुपयांचे चुकारे अदा करायचे होते. त्यातील २,५०० कोटी रुपयांवर चुकारे अदा करण्यात आले होते; परंतु पैसा संपल्याने पणन महासंघाने एक हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठीचे पाऊल उचलले होते. हे कर्ज अखेर पणन महासंघाला मिळाले असून, चुकारे अदा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपये अदा करण्यात आले असून, उर्वरित चुकारे करण्यात येत आहेत. पणन महासंघाने आतापर्यंत ६४ लाख क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे. टाळेबंदीच्या काळात ९ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. पणन महासंघाने कापूस नोंदणी बंद केली असली तरी सध्या कापूस खरेदी सुरू आहे.दरम्यान, मार्जिन मनी म्हणून देण्यात येणारे ९६ कोटी रुपये शासनाने दिले नाहीत, ते देण्याची गरज आहे. कारण एक हजार कोटी रुपयेदेखील पुरणार नसल्याचे पणन महासंघाचे म्हणणे आहे. पणन महासंघाला बँकेकडून एक हजार कोटी रुपयांचे कर्ज प्राप्त झाले असून, शेतकºयांना आतापर्यंत ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे केले आहेत. उर्वरित चुकारे देण्यात येत आहेत. तद्वतच इतरही खर्च जास्त आहे. त्यामुळे आणखी पैशाची गरज आहे.--अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसFarmerशेतकरी