शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

कापूस खरेदी : पाचशे कोटी रू पयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 6:23 PM

राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.

अकोला : महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून,आतापर्र्यत १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत.पंरतु ५२५ कोटी रू पये थकले आहेत. राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.आधारभूत किमतीपेक्षा दर जास्त व विक्री केलेल्या कापसाची रक्कम लगेच मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली होती. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी पणन महासंघाला पसंती दिली असून, खरेदी केंद्रावर दररोज कापसाची आवक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.खरेदी केलेला हा कापूूस १,८५० कोटी रू पयांचा असून, शेतकºयांना त्यातील १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया संथ होती.दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार गत आठवड्यात अमरावती दौºयावर असताना महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख तसेच संचालक मंडळ पवार यांना भेटून पणन महासंघाची माहिती दिली . शेतकºयांचे चुकारे करायचे असतील तर शासनाला बँकेची गँरटी घ्यावी लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.शासनाने याची दखल घेत १८०० कोटी रू पयांची बँक गॅरंटी घेतली आहे.त्यामुळे पणन महासंघाला बॅकाकडून कर्ज मिळणे सुलभ झाले असून,लवकरच उर्वरित चुकारे केले जाणार आहेत. पणन महासंघाने यावर्षी जरी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असला तरी भारतीय कापूस महामंडळ १५ लाख क्ंिवटलच्यावर पणन महासंघाला कमीशन देणार नाही.यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.यासंदर्भात पणन महासंघाच्या संचालक मंडळाची १२ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, उपमुख्यमंत्री व पणन मंत्र्यानाही भेटणार आहेत.बँक गॅरंटी वाढवावी ही देखील मागणी केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

 ‘पनण’ने यावर्षी १,८५० कोटी रू पयांचा कापूस खरेदी केला आहे.१,३२५ कोटींचे चुकारे केले आहेत.उर्वरित चुकाºयांची प्रक्रिया सुरू आहे.शासनाने बँक गॅरंटी घेतल्याने दिलासा मिळाला आहे.गँरटी वाढवून मिळावी ही मागणी करणार आहे.- राजाभाऊ देशमुख,अध्यक्ष,पणन महासंघ,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस