शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राज्यात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:54 IST

यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते.

अकोला: राज्यात कापूस आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे; परंतु यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; पण हे सर्व बियाणे उपलब्धता आणि शेतकºयाची आर्थिक स्थिती यावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि शेतकºयांचे बिघडलेले अर्थचक्र याचा परिणाम यावर्षी खरीप हंगामावर जाणवण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. खरिपात घेण्यात येणाºया पिकाचाही आढावा घेण्यात येत आहे. राज्यात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचे क्षेत्र ८० लाख हेक्टर आहे. गतवर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस बियाणे पेरणी करण्यात आली होती. यात विदर्भात १८ लाख हेक्टर क्षेत्र होते. गतवर्षी कापूस पीक बºयापैकी आले. त्यामुळे कापूस बियाण्याची उपलब्धता आहे; परंतु सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन बियाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता किती, यावर यावर्षी सोयाबीन पेरणीचे क्षेत्र अवलंबून आहे.  या सर्व पृष्ठभूमीवर यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते. टाळेबंदी आणि शेतकºयांचे झालेले अपरिमित नुकसान, या सर्व आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी पीक कर्जाचे आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे; परंतु विदर्भात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापूस पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी शेतकºयांना करावी लागेल.- डॉ. के. एस. बेग,कापूस तज्ज्ञ,स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृ षी विद्यापीठ, परभणी.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस