शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

CoronaVirus : पातुरातील ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 11:19 IST

शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

शिर्ला/पातूर : पातूरच्या सात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४० कोरोना संदिग्धांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ जणांपैकी सात जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना अकोला सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तातडीने हलविण्यात आले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ४७ पैकी सात पॉझेटिव्ह वगळता ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पातूर कोरोनामुक्त होण्याची प्रतीक्षा शिर्ला व पातूर येथील नागरिकांना आहे. दरम्यान, ३ हजार ९०५ कुटुंबातील २१ हजार २६८ नागरिक यापैकी एकही व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळले नाही. सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून दहशतीखाली वावरत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २१ हजार २६८ नागरिक सर्व सीमा बंद केल्याने होम क्वारंटीन झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा मुक्त संचार थांबला आहे. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या थांबविण्यात आरोग्य विभाग, नगर प्रशासन, शिर्ला ग्रामपंचायत प्रशासन तथा पोलिसांना यश आले आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने कुणीही घराबाहेर पडू नका कारण कोरोनाला पातुरातून पळवायचे आहे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPaturपातूर