शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यांसंदर्भात संभ्रम; स्थानकावर नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 10:29 IST

रेल्वे मंडळ भुसावळ आणि अकोला जिल्हा प्रशासन यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मेपासून रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे नागरिक रेल्वे स्थानकावर विचारणा करण्यासाठी गर्दी करीत आहेत. प्रवास आणि चौकशी करणाऱ्यांची येणारी गर्दी पाहता रेल्वे मंडळ भुसावळ आणि अकोला जिल्हा प्रशासन यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.रेल्वे मंडळ भुसावळच्या आदेशानुसार कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाउनला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. १७ मेपर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णत: बंद राहणार आहे. कोणत्याही स्थानकाहून गाड्या निघणार नाहीत. पॅसेंजर गाडी, मेल एक्स्प्रेस, गाडी, मेमो ट्रेन, सभी ब्रांच लाइन, दुरंतो एक्स्प्रेस, लोकल ट्रेन धावणार नाही, असे भुसावळ मंडळाने कळविले आहे. यादरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या माल वाहतुकीसाठी आणि पार्सलसाठी गाड्या सोडल्या जात आहेत.

रेल्वे स्थानकावर गर्दी टाळा महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाºया नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल, त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही, तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे