शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १९५ कि.मी. चे रस्ते होणार : ८५ कि.मी.च्या रस्त्यांना मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:46 IST

अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यी डॉ. रणजीत पाटील यांचा पुढाकार 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या  ८५ कि.मी.रस्त्यांसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून,  उर्वरित ११0 कि.मी. रस्त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून, त्यांची मंजुरी मिळताच अनेक गावे मुख्य रस्त्यांशी जोडले जाणार आहेत. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच या रस्ता कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यांनी अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील अनके गावे रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्गाला जोडण्यासाठी १९0 कि.मी. रस्त्यांचा प्रस्ताव तयार करून तातडीने शासनाकडे पाठविला होता. यासाठी निधीही मंजूर झाला असून, कामासही लवकरच प्रारंभ होणार आहे. उर्वरित १९५ कि.मी. मध्ये  २८ रस्त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला असून, यासाठी ८३ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. गतवर्षीही या योजनेंतर्गत जिल्हय़त २३ रस्ते मंजूर झाले होते. या रस्त्यांचे काम ७0 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम मे २0१८ पर्यंत पूर्ण होणार आहे. सन २0१६-१७ आणि सन २0१७-१८ मध्ये मंजूर झालेले रस्ते पूर्ण झाल्यानंतर जिल्हय़ातील बहुतांश गावे ना.डॉ. पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाशी जोडल्या जाणार आहेत.

पहिल्या टप्यातील गावे पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील धोतर्डी, वाकी, नावखे, गोणापूर, बोरगाव, सोनाळा, येळवण. अकोट तालुक्यातील बळेगाव जोड रस्ता, उमरा ते मक्रमपूर, नेव्होरी खुर्द. बाश्रीटाकळी तालुक्यातील गालटेक ते साखरविरा, फेट्रा, देवधरी ते धोतरखेड. बाळापूर तालुक्यातील हाता ते निंबा, वझेगाव पोच मार्ग, स्वरूपखेड रस्ता. मूर्तिजापूर तालुक्यातील राज्य महामार्ग ते शिवन ते धानोरा बु.रस्ता, राज्य महामार्ग ते शेलुबाजार ते एंडली जिल्हा हद्दीपयर्ंत. पातूर तालुक्यातील खानापूर रस्ता, देऊळगाव ते भानोस रस्ता, तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाटा ते भांबेरी रस्ता, निंबोळी जोड रस्ता आदी रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांसाठी ५७ कोटी ११ लाख रुपये निधी मंजूर झाला असून, या रस्त्यांच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा प्राप्त करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महत्त्वाची ठरत आहे. येणार्‍या काळात जिल्ह्यातील एकही गाव रस्त्याविना राहणार नाही, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. रणजीत पाटील, पालकमंत्री, अकोला

टॅग्स :Dr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटीलAkola Ruralअकोला ग्रामीणroad safetyरस्ते सुरक्षा